प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
कोरोना संसर्गमुळे लाॅकडाऊन लागल्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र एस टी बस वाहतुक बंद केलेली असून आता लाॅकडाऊन संपले असून देखील बस सेवा अजूनही चालु केलेली नाही सध्या दिवाली सण ऐन तोंडावर आले मुळे सर्वसामान्य नागरिकांना कर्नाटक राज्यात तसेच महाराष्ट्र राज्यात प्रवास करणे आडचणीचे झाले आहे तसेच सध्या कोरोनाचा धोका संपलेला असून दिवाली सण असलेमुळे नागरिकांची वाहतुकीची अडचण दुर करणेसाठी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील बससेवा पूर्ववत सुरू करणे साठी मा परिवहन राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई मा परिवहन राज्य मंत्री कर्नाटक राज्य मा जिलाधिकारीसो कोल्हापुर परिवहन अधिकारीसो कोल्हापुर व परिवहन अधिकारी इचलकरंजी यांना ऑल इंडिया ह्यूमन राइट्सच्या वतीने निवेदन पाठविण्यात आले.
या वेळी ऑल इंडिया ह्यूमन राइट्स जिल्हा प्रमुख दत्ता मांजरे तारदाळकर नागेश कॅदगी लालचंद पारीख श्रीकांत कांबळे दिपक पेटकर विलास बडवे जगदीश अंगडी मुकुंद शेंडगे इ मान्यवर उपस्थित होते