मुंबई :


30 जून नंतर लॉक डाऊन उठणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

PRESS MEDIA LIVE :     मुंबई  : (गणेश राऊळ ) :

मुंबई | राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा हाहाकार वाढत असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी राज्यात सुरू असलेल्या अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यामुळे कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सूट देणं योग्य नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे.

अशात राज्यातला लॉकडाऊन उठवण्यात येणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्य अनलॉक होत असताना अनेक दुकानं आणि व्यवसाय सुरू होत आहे. पण त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडून नका असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post