प्रेस मीडिया लाईव्ह
खालापूर प्रतिनिधी : दिनेश महाडिक
काही दिवसांपूर्वी अवकाली पावसाने झोपून काढलेला संपूर्ण रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा मध्ये आंबा बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले असता तरीसुद्धा फळांचा राजा हापूस आंबा देवगड व रत्नागिरी हापूस आंबा विक्रीसाठी दिमाखात बाजारात सज्ज झाला आहे बागायतदारांचे एवढे नुकसान होऊन सुद्धा 600 ते 700 रुपये डझन दराने बाजारात विक्री होताना दिसते व आंब्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे वडखळ पेनचे देवगड हापूस आंबा तसेच रत्नागिरी हापूस आंबा यांचे होलसेल विक्रेते सुशील पाटील यांच्याकडे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसते
Tags
खालापूर