प्रेस मीडिया वृत्तसेवा ;
पनवेल सुनील पाटील
सुधागड तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे जे काही शेतकरी शेतीवर अवलंबून असतात साधारणता दसऱ्यापर्यंत भात तयार होतो दिवाळी हा प्रमुख सण या सणाला शेतकरी बांधवाला खरेदी करायची असते दर वेळेस भात खरेदी केंद्र दिवाळी नंतर चालू होतात मग शेतकरी एखाद्या व्यापाऱ्याला आपला माळ कमी किमतीत विकतो त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते या संदर्भात तहसीलदार सुधागड यांना निवेदन देण्यात आले या वेळी मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे विभाग अध्यक्ष केवल चव्हाण ह भ प श्री पोंगडे महाराज शेखर चव्हाण परेश वनगले समीर लोंढे हे निवेदन देताना उपस्थित होते.
जाहिरात व बातम्या साठी संपर्क :
+91 85308 38712
Tags
Panvel