प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोल्हापूर येथील अतुल वाळुंजकर व प्रियदर्शनी वाळुंजकर हे गेली वीस वर्ष शारजहा येथे वास्तव्यास असून तेथे गणपती गौरी ची स्थापना करतात गेली वीस वर्षे सातत्याने ते गौरी व गणपतीची आराधना करतात भारताबाहेर राहूनही आपली संस्कृती व संस्कार व आपले व्रतवैकल्य ते विसरले नाहीत हे विशेष आहे
Tags
kolhapur-