प्रेस मीडिया लाईव्ह :
जानराववाडीचे सरपंच व दुय्यम बाजार समिती मिरज चे माजी सभापती भारत कुंडले याचे शासकीय जागेवर अतिक्रमण करून द्राक्षे बागेची शेती करत असल्याप्रकरणी संरपच पद रद्द.करणेत आदेश ..सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिध यांचे काढला आहे ..
यां आदेशाची आंमलाबजावणी ज्यादिवशी हा आदेश दिला त्यादिवसा पासून करणेत येत आहे भारत कुंडले हे जमीनदार असून त्यांनी त्या परिसरात राजकीय दबदबा निर्माण केला आहे काही गावाकरांनी त्याच्या बाबतची माहिती पुराvयासह जमा करून जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली होती त्या सर्व कागदपत्राची तपासणी करून जिल्हाधकारी राजा दयानिधी यांनी निकाल दिला यां निकालाकडे सर्वच राज्यकर्त्यांचे लक्स लागून राहिले होतें